‘ऊन’ कादंबरीमधील निवडक भाग

काळाचा महिमा असा की, एकेकाळी ज्या घरात भारतीय स्वातंत्र्यावर चर्चा झडल्या तिथे धाकट्या काकामुळे हिंदी चित्रपटाचे चोरटे स्वर घुमू लागले.

‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट…’ ई-बुकमधील निवडक अंश

आणि मग त्या दिवशी बोलण्याचा सारा ओघ ह्या विषयाकडेच वळला. काही काळानंतर संसार कसा असार वाटू लागतो, त्यावर स्वानुभवातून बोलू लागले सगळे.

बेगम नूरजहानने तयार केलेलं ‘इत्र-इ-जहांगिरी’

भारतीय संस्कृतीत सुगंध परिपोषाच्या कल्पना किती विकसित झाल्या होत्या, हे संस्कृत वाङ्मयात वारंवार येणाऱ्या प्रसाधन आणि सुगंध यांच्या उल्लेखांवरून कळतं…

‘इति-आदि’ पुस्तकाच्या प्रस्तावनेतील निवडक अंश

मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो.

प्रगत पुस्तकसंस्कृतीचा मनोज्ञ मागोवा

अनेक पाश्चात्त्य लेखकांची, ग्रंथवेड्या संग्राहकांची, प्रकाशकांची, ग्रंथविक्रेत्यांची, मुखपृष्ठकारांची, ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अगदी पुस्तकचोरांचीही पुस्तकांविषयीची अफाट असोशी स्पष्ट करणारं हे पुस्तक आहे.

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / दीपा देशमुख

लेखक बालाजी सुतार याने या दोन शतकांतल्या वास्तवाचा वेध खूप गांभीर्याने घेतलेला आहे आणि तो खूप वेगळ्या पद्धतीने कथेच्या फॉर्ममध्ये बसवला आहे.

1 4 5 6 7