‘आहार-गाथा’ या पुस्तकातील निवडक अंश
त्या भारताच्या ‘पहिल्या महिला शास्त्रज्ञ’ होत. पण त्यांची ओळख केवळ तेवढीच नाही.
त्या भारताच्या ‘पहिल्या महिला शास्त्रज्ञ’ होत. पण त्यांची ओळख केवळ तेवढीच नाही.
काही मोजकेच अपवाद वगळले तर स्वच्छ, चारित्र्यवान, आदर्श प्रतिमा असलेल्या नेत्यांची तीव्र उणीव भासते आहे. अशा वेळी शास्त्रींचे स्मरण करणे अत्यावश्यक वाटते.
“काय चाल्लंय?!!” ऑस्कर ओरडला. त्याने हातातला ट्रे खाली टाकला आणि तो बंदूक काढू लागला. पण…
Reading Time: 7 Minutes (664 words)योगसाधना : एक सर्वस्पर्शी साधना भारतीय संस्कृतीत योगविद्येस महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय तत्त्वज्ञान विशद करणाऱ्या सहा दर्शनांपैकी योग हे एक दर्शन आहे. योगशास्त्र हे अतिप्राचीन भारतीय शास्त्र असून, ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडून मानवजातीस मिळालेले वरदान आहे अशी श्रद्धा आहे. ‘महामुनी पतंजलीं’नी खिस्तपूर्व सुमारे दोनशे वर्षांपूर्वी योगसाधनेची मांडणी सूत्ररूपाने केली. त्याअगोदर योगविषयक […]
माझ्या सोबत गायल्याने आपल्या गाण्यावरही मर्यादा येतात, तडजोडी कराव्या लागतात असं जगजित एकदा म्हणालाही होता.
मी आठेक वर्षांचा असताना बाबांनी दुसरं लग्न केलं होतं. आमच्या अठरा जणांच्या कुटुंबात त्यामुळे हलकल्लोळ माजला होता.
विचारात, दृष्टिकोनात बदल करणं आवश्यक असतं. म्हणजे ‘न्यू नॉर्मल’ला अधिक सक्षमपणे सामोरं जाता येईल.
लोकांची झुंबड उडाली होती. काही तासांनंतर सत्तांतराचा जो औपचारिक समारंभ होणार होता, त्याचं दृश्य डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.
आणि मग त्या दिवशी बोलण्याचा सारा ओघ ह्या विषयाकडेच वळला. काही काळानंतर संसार कसा असार वाटू लागतो, त्यावर स्वानुभवातून बोलू लागले सगळे.
मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो.