कवितेवरची ‘कविता’
पु.ल. आणि सुनिताबाई एक पेटी, एक कविता आणि आसमंतातले सात सूर यांच्या आधारे शेवटपर्यंत जगले.
पु.ल. आणि सुनिताबाई एक पेटी, एक कविता आणि आसमंतातले सात सूर यांच्या आधारे शेवटपर्यंत जगले.
१९ ते २७ डिसेंबर २०२१
बाल गटासाठी चित्रकला स्पर्धा आणि किशोर गटासाठी क्विझ कॉम्पिटिशन आणि विजेत्यांना मिळणार भरपूर बक्षिसं
या तिघांत अनेक गुणविशेष असले तरी, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, व्यक्तिमत्त्वांत अनेक विसंगतीही होत्या. पण त्याचमुळे नात्यात ‘मनॉटनी’ येत नाही, नाती अधिक दृढ होतात…
‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र’ ही कथा गेल्या वीस वर्षांतली सर्वोत्कृष्ट कथा वाटते, असं मी म्हटलं तर त्या बाबतीतही हे काही प्रमाणात खरं असेल. पण या निवडीमागे असणारी कारणं केवळ व्यक्तिगत नाहीत…
या तीन लेखकांचे एकमेकांहून भिन्न परिप्रेक्ष्य कोणतं हे पुढे येईल. या तीन कथाकारांचा वाचकवर्गही वेगवेगळा आहे. तर हे तीन कथाकार म्हणजे जयंत पवार, भारत सासणे आणि राजन खान.
सहा प्रतिभावान कलाकारांच्या बालपणाचा मागोवा घेणाऱ्या ‘पास्ट फॉरवर्ड’ने नावापासूनच मला आकृष्ट केलं होतं…
जावडेकर सोपी, सुलभ भाषा वापरतात. मला काही वेळा नवीन शब्द निर्माण करायची हौस आवरत नाही.
जम्मू-काश्मीरलगतच्या ‘आंतरराष्ट्रीय सीमे’वर (‘इंटरनॅशनल बॉर्डर’ –‘आयबी’वर) मात्र युद्ध-प्रसंगांचा अपवाद वगळता सहसा असं होत नाही…
‘क्याप’च्या कथानकाची सुरुवात ही दुहेरी खुनाच्या तपासापासून होते…
पुस्तकात शास्त्रीजींच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयाच्या धुक्याचंही लेखकाने संशोधन करून तपशिलात जाऊन निवारण केलं होतं.