सोप्या भाषेत मेंदूचं मन उलगडणारं पुस्तक

फॉन्ट साइज वाढवा मेंदू हा माझा विज्ञान-साहित्याएवढाच आवडता विषय. ह्या विषयात माझ्याप्रमाणे आवडीने लेखन करणारा लेखक म्हणजे सुबोध जावडेकर. त्यामुळेच आमच्या मैत्रीचा धागा जुळला, घट्ट झाला. त्यांच्या दोन पुस्तकांपैकी एका पुस्तकावर मी लिहिणार आहे; ते म्हणजे ‘मेंदूच्या मनात’. त्याचं दुसरं पुस्तक म्हणजे ‘पुढच्या हाका’. सुबोध विज्ञान-साहित्याला इतर साहित्यातून वेगळं करत नाहीत. ते बरोबरच आहे. त्यामुळे [...]

‘क्याप’ : गुणाढ्याचा पेच आणि आधुनिकोत्तर लेखकाची लांब उडी

फॉन्ट साइज वाढवा २३ एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने तरुण ग्रंथप्रेमी, विचक्षण वाचक अभिषेक धनगर यांनी ‘माझी निवड’ स्तंभासाठी लिहिलेला हा मर्मग्राही लेख… ‘कुठल्याही कथेची तीन मुख्य तत्त्वं असतात. पहिलं तत्त्व म्हणजे घटना, दुसरं कथांतर्गत पात्रांची चरित्रं आणि त्यांच्या भूमिका आणि तिसरं तत्त्व म्हणजे अवकाश-काळ. यातील पहिल्या दोन [...]

आजच्या काळाचा वेध घेणाऱ्या कथा

बंगाली साहित्य म्हटलं की सामान्यत: पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते शरदबाबूंचं. याचं एक कारण असं असावं की, शरदबाबूंचं बहुतेक सर्वच साहित्य मराठीमध्ये अनुवादित केलं गेलं आणि रसिकांनी ते उचलून धरलं. पथेर पाँचालीसारख्या कादंबरीनंही मराठी रसिकाला भुरळ घातली आणि त्या कादंबरीनं अनेकांच्या मनात कायमची जागा पटकावली. मात्र आताच्या काळात बंगालीमध्ये काय प्रकारच्या कथा लिहिल्या जात आहेत, [...]

मरू घातलेल्या मूल्यव्यवस्थेची कादंबरी

२३ एप्रिल रोजी असलेल्या ‘जागतिक पुस्तक दिना'निमित्त ‘माझी निवड’ स्तंभात बहुविध वाचन करणारे सोलापूरस्थित वाचक व लेखक नीतीन वैद्य यांनी लेखन केलं आहे. वैद्य सातत्याने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतल्या ललित तसंच ललितेतर ग्रंथांचं वाचन करत असतात. गुणवत्ता यादी बंद झाली, प्रश्नपत्रिका वाचायला अधिकचा वेळ मिळू लागला, तोंडी परीक्षा आणि कलाक्रीडाकौशल्यांच्या कागदी चवडींमधून अतिरिक्त गुणांची [...]

चित्रपटसंगीताचा एक नितांत सुंदर भावानुभव

आयुष्यात ज्या काही सुंदर गोष्टी आल्या आणि ज्यांनी एक अनमोल आनंद दिला त्यांतली एक प्रमुख गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळामधली अवीट गोडीची गीतं. सुरांइतकंच माझं शब्दांवरही मनापासून प्रेम आहे. कदाचित हेच ते कारण असेल ज्यामुळे ‘रहे ना रहे हम’ हे रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेलं डॉ. मृदुला दाढे-जोशी लिखित पुस्तक मला प्रचंड आवडलं. डॉ. मृदुलांनी सुवर्णकाळातल्या [...]

स्वप्नाळू प्रेमाभोवती गुंफलेलं समाजचित्रण

आघाडीचे लिहिते लेखक असलेल्या आणि बरंच लेखन केलेल्या लेखकाच्या हातून निर्माण झालेली, खिळवून ठेवणारी ही कादंबरी ‘चेटूक’! उत्कंठावर्धक आहे. पुढे काय होईल असा विचार सतत मनात राहतो, त्यामुळे खाली ठेववत नाही. वाचून झाल्यावर आपल्या मनात त्यावर काही विचार उमटणं, प्रश्न निर्माण होणं हे नैसर्गिक आहे. ही कादंबरी, नुकतंच भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे अशा काळातली आहे. [...]

खंडोबाचा बहुपेडी वेध

महाराष्ट्राचा देव्हारा ज्या कुलदेवतांनी समृद्ध केलाय, त्या देवतांमध्ये खंडोबाचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. कारण खंडोबा हा खऱ्या अर्थाने बहुजनांचा लोकदेव आहे, त्यामुळे मोठं भावबळ आणि भक्तिबळ या देवतेच्या पाठीशी आहे. साहजिकच महाराष्ट्राचा उपास्यदैवत असलेल्या विठोबानंतर मराठी जनांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली देवता खंडोबाशिवाय अन्य सापडणार नाही. जनप्रियतेच्या या अधिष्ठानामुळेच विठोबापाठोपाठ कुणाच्या कुळाचा, मुळाचा शोध घ्यायचा कसोशीने [...]

माझे जीवन… वाचत राहणे !

निरंजन घाटे हे मराठी लेखकांमधलं एक अत्यंत आदरणीय, आघाडीचं नाव आहे. लेखक म्हणून घाटे सुपरिचित तर आहेतच; पण उत्तम वाचक म्हणूनही त्यांची ओळख आहे. कुठल्याही विषयावर आपण लिहायला घेतलं आणि त्याविषयी घाटेंशी बोलणं झालं तर त्यांच्याकडून लगेचच कुठून कोणते संदर्भ मिळतील, कुठल्या पुस्तकात कशावर उत्तम मांडणी झालेली आहे, अशा गोष्टी एकदम पटापट बाहेर येतात. ‘चालता [...]

मुलांसाठीचं सकस ललित लेखन

मराठीत चांगल्या बालसाहित्यिकांची वानवा असण्याच्या काळात माधुरी पुरंदरे सातत्याने मुलांसाठी नवं लिहीत आहेत. मी त्यांच्या, २०१४ साली प्रकाशित झालेल्या ‘शेजार’ या दोन पुस्तकांच्या मालिकेविषयी लिहिणार आहे. या मालिकेत ‘सख्खे शेजारी’ आणि ‘पाचवी गल्ली’ अशी दोन पुस्तकं आहेत. मुलांसाठी लिहिताना सहसा एक ठोस सुरुवात आणि शेवट असलेल्या आणि बरेचदा काहीतरी ‘बोध’ किंवा ‘शिकवण’ देणाऱ्या बालकथा लिहिल्या [...]

ललित गद्याचा अलौकिक आविष्कार

मराठीतील ललित गद्य या साहित्यप्रकारात स्वत:ची निजखूण उजळ करणाऱ्या लेखकांमध्ये श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे नाव अग्रस्थानी आहे. आत्मनिष्ठता हे या लेखनप्रकाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अंतर्मुख होऊन जगण्याचा तळ गाठणारे चिंतनगर्भ लेखन करणे सहजसाध्य नाही. प्रयासाने लेखनकौशल्य प्राप्त करून भाषिक सामर्थ्यावर तडीला नेता येईल असा हा वाङ्मयप्रकार नाही. आत्मचिंतनातून निर्माण होणाऱ्या अनाहत नादाला साक्षीभावाने ओळखून त्याच्या [...]
1 2 3