महत्त्वाकांक्षी कादंबरीत्रय – चेटूक, ऊन व ढग
ही आर्त प्रेमकहाणी आहे, पण रूळलेल्या वाटेवरची नाही.
ही आर्त प्रेमकहाणी आहे, पण रूळलेल्या वाटेवरची नाही.
बोजेकरांनीही ही त्रिसूत्री बेमालूमपणे त्यांच्या तीनही कादंबऱ्यांमध्ये सफाईने विणली आहे. पहिली कादंबरी ‘हरवलेली दीड वर्ष’! या नावातही रहस्य आहे आणि कथानकातही.
दोन्ही दीर्घकथा लैंगिकतेभोवती फिरत असल्या तरी त्या कुठेही अश्लील वाटत नाहीत किंवा आपला ताळतंत्र सोडत नाहीत…
वेगवेगळ्या संदर्भात, काळात, प्रदेशांत युगानुयुगे चालत आलेले हे स्थलांतरसूक्त. त्याची रचना प्रतिभा तितकीच अभ्यासपूर्ण आहे…
पर्यावरण, स्वावलंबन, परिश्रमाचं महत्त्व, अनाथांचं दु:ख, प्राणिप्रेम, मानसिक आणि शारीरिक विकलांगता असे अनेक विषय हळुवारपणे लेखकाने हाताळले आहेत…
रोहन साहित्य मैफलच्या मार्च १९च्या संपादकीय मनोगताला प्रतिसाद द्यावासा वाटला म्हणून हा प्रपंच!
कित्येक ‘समीर’ उदासीच्या त्या गर्तेत हरवून जाताना आणि मुंबईच्या बिनचेहऱ्याच्या अजस्र गर्दीत ठिपका होऊन संपून जाताना मी पाहिलेत.