महत्त्वाकांक्षी कादंबरीत्रय – चेटूक, ऊन व ढग
ही आर्त प्रेमकहाणी आहे, पण रूळलेल्या वाटेवरची नाही.
ही आर्त प्रेमकहाणी आहे, पण रूळलेल्या वाटेवरची नाही.
हृषीकेश पाळंदे यांना २०२१चा साहित्य क्षेत्रातील ‘युवा गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
महात्मा गांधी, साने गुरुजी आदींचे संस्कार अजून शिल्लक असलेल्या सपकाळ सरांच्या व्यवस्थेविरोधातल्या संघर्षाची ही कथा.
चेटूकनंतरच्या त्रिधारेमधली कहाणी वाचायची उत्सुकता वाटते यातच ‘चेटूक’चं यश आहे.
येणारा काळ हा सर्जनशील लिखाणासाठी बहराचा काळ असेल, अशी माझी धारणा आहे.
मी आठेक वर्षांचा असताना बाबांनी दुसरं लग्न केलं होतं. आमच्या अठरा जणांच्या कुटुंबात त्यामुळे हलकल्लोळ माजला होता.
काळाचा महिमा असा की, एकेकाळी ज्या घरात भारतीय स्वातंत्र्यावर चर्चा झडल्या तिथे धाकट्या काकामुळे हिंदी चित्रपटाचे चोरटे स्वर घुमू लागले.
आम्हा चौघांपुढे एकच यक्षप्रश्न होता, आपण फेमस कसं व्हायचं? फेमस होण्याचे शंभर मार्ग आम्ही शोधत होतो.
आणि मग त्या दिवशी बोलण्याचा सारा ओघ ह्या विषयाकडेच वळला. काही काळानंतर संसार कसा असार वाटू लागतो, त्यावर स्वानुभवातून बोलू लागले सगळे.
इमारतीवर त्याला एक निऑनसाइन दिसली. त्यावरची अक्षरं होती – ‘वेलकम टू 96, मेट्रोमॉल!’