आयुष्य संपन्न करणारे तीन ‘बाबू मोशाय’

या तिघांत अनेक गुणविशेष असले तरी, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, व्यक्तिमत्त्वांत अनेक विसंगतीही होत्या. पण त्याचमुळे नात्यात ‘मनॉटनी’ येत नाही, नाती अधिक दृढ होतात…

आजच्या काळाचा वेध घेणाऱ्या कथा

सर्वच कथा या वाचकाला अनोखा आनंद, समाधान देणाऱ्या, परिचित जगाचं अनोखं रूप दाखवणाऱ्या आणि त्यातल्या माणसांच्या मनाचे अनेकविध पैलू दाखवणाऱ्या आहेत.

वर्तमानकालीन उदासीचं गाणं

‘काळेकरडे स्ट्रोक्स’ पहिल्यापासूनच वाचकाची अशी काही मजबूत पकड घेते, जी पुढे कुठेच ढिली पडत नाही. सलग वाचूून संपवावी अशी ही कादंबरी आहे.

खंडोबाचा बहुपेडी वेध

ठोंबरे यांनी आधी केवळ खंडोबा या देवतेच्या आकर्षणापोटी तिच्याविषयी अभ्यास केला. त्यानंतर त्या अभ्यासाच्या आधारे पुस्तक लिहिलं.

1 2 3