‘क्याप’च्या कथानकाची सुरुवात ही दुहेरी खुनाच्या तपासापासून होते…
विचार ‘प्रतिमा-बदल’ व ‘अवकाश-विस्तारा’चा…
पुस्तकात शास्त्रीजींच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयाच्या धुक्याचंही लेखकाने संशोधन करून तपशिलात जाऊन निवारण केलं होतं.
‘आहार-गाथा’ या पुस्तकातील निवडक अंश
त्या भारताच्या ‘पहिल्या महिला शास्त्रज्ञ’ होत. पण त्यांची ओळख केवळ तेवढीच नाही.
लालबहादुर शास्त्री : अंधारयुगातील कवडसा…
काही मोजकेच अपवाद वगळले तर स्वच्छ, चारित्र्यवान, आदर्श प्रतिमा असलेल्या नेत्यांची तीव्र उणीव भासते आहे. अशा वेळी शास्त्रींचे स्मरण करणे अत्यावश्यक वाटते.
‘इलेव्हन्थ अवर’ पुस्तकातील काही अंश
“काय चाल्लंय?!!” ऑस्कर ओरडला. त्याने हातातला ट्रे खाली टाकला आणि तो बंदूक काढू लागला. पण…
एका हितचिंतक स्नेह्याचं विषण्ण करणारं जाणं…
सायंकाळी साडेपाच वाजता मुकुंद टाकसाळेचा फोन आला… ‘अरे, सदा गेला…’
वेगळ्या ‘लीग’वर नेऊन ठेवणारी पुस्तकं…
पाककृतीची नावीन्यपूर्ण अनेक पुस्तकं आम्ही प्रकाशित केली होती. तेव्हा आता वेळ येऊन ठेपली होती, ती या विषयावर काहीतरी लक्षवेधी करण्याची…
आजच्या काळाचा वेध घेणाऱ्या कथा
सर्वच कथा या वाचकाला अनोखा आनंद, समाधान देणाऱ्या, परिचित जगाचं अनोखं रूप दाखवणाऱ्या आणि त्यातल्या माणसांच्या मनाचे अनेकविध पैलू दाखवणाऱ्या आहेत.
बालवाङ्मयाच्या नाना कळा…
पुस्तकवाचनाची गोडी मुलांमधून हद्दपार होत असताना दुसऱ्या बाजूला ती गोडी लागावी यासाठी प्रयत्न होतानाही दिसत आहेत.
पोलीस खात्याला १००० पुस्तकांची भेट : रोहन प्रकाशन व पुण्यभूषण फाऊंडेशनचा उपक्रम
रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या विनोदी साहित्यातील काही निवडक पुस्तकांच्या १००० प्रती या संस्थांतर्फे पोलीस खात्याला भेट देण्यात आल्या.