माणसं प्रवासातली… प्रवाहातली…! (भाग २) (एकला सोलो रे)
सोलो किंवा कुठलाही डोळसपणे केलेला प्रवास आपली दृष्टी व्यापक करतो, म्हणून प्रवास महत्त्वाचा आहे.
सोलो किंवा कुठलाही डोळसपणे केलेला प्रवास आपली दृष्टी व्यापक करतो, म्हणून प्रवास महत्त्वाचा आहे.
तुम्ही जेव्हा एकट्यानं प्रवास कराल, तेव्हा तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की, सगळं जग आपल्यासोबत वाहतं आहे.
एकदा पुण्यात प्रवेश केला की मग मी आनंदातच असतो, मला छान वाटतं!
महाबलीपुरम हे तामिळनाडूला नाही तर संपूर्ण भारताला पडलेलं सुंदर स्वप्न आहे.
श्री अरविंदांच्या समाधी दर्शनासाठी गेलो आणि गेल्या दोन दिवसांच्या कंटाळ्याचा क्षण एका क्षणात नाहीसा झाला.
माझ्या सोबत गायल्याने आपल्या गाण्यावरही मर्यादा येतात, तडजोडी कराव्या लागतात असं जगजित एकदा म्हणालाही होता.