‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ पुस्तकातील ‘नाकबळी’ कथेतला निवडक अंश
आशुकडून मध्येच हे कुठून आलं : ‘‘मी तुझं नाक आंजारलं-गोंजारलेलं तुला चालेल का?’’
आशुकडून मध्येच हे कुठून आलं : ‘‘मी तुझं नाक आंजारलं-गोंजारलेलं तुला चालेल का?’’
आम्हा चौघांपुढे एकच यक्षप्रश्न होता, आपण फेमस कसं व्हायचं? फेमस होण्याचे शंभर मार्ग आम्ही शोधत होतो.
आणि मग त्या दिवशी बोलण्याचा सारा ओघ ह्या विषयाकडेच वळला. काही काळानंतर संसार कसा असार वाटू लागतो, त्यावर स्वानुभवातून बोलू लागले सगळे.
झुरांग तिला म्हणाला, “मी तुला विसरू शकत नाही.” त्यावर गौरी म्हणाली, “डोंट वरी. तिकडे गेल्यावर विसरून जाशील.”…
सोनमला पर्वतांचं वेड लहानपणापासूनच होतं. हा हिमालय आपला ‘पोशिंदा’ आहे, त्याचं आपण देणं लागतो, अशी सोनमची ठाम भावना होती.
तोच म्हणाला, “मी तुझ्या स्वप्नात आलोय, मला तुला काहीतरी सांगायचंय. नाहीतर मी असाच अतृप्त राहीन.”
तोच एक भारदस्त बाई कल्पीवर खेकसली, ‘ये भवाने, जरा दम नाय का तुला? हो लांब. वहिनींचा पाय किती मुरगळलाय तुला कळत काय नाय? व्ह लांब…’
शेर्पांचा धर्म, संस्कृती, इतिहास, आचार-विचार, विहार कर्तृत्व या सर्वाचा हा दस्तावेज ठरावा, अशी मनोकामना आहे…
ड्रेक पॅसेजमधला प्रवास भल्या-भल्यांच्या पोटात भीतीचा गोळा आणतो, तर सर्वसामान्य प्रवाशांचं काय?
व्यवस्थित आखणी करून सहलीला गेलात तर सहलीचा आनंद द्विगुणित होण्यास मदतच होते. – जयप्रकाश प्रधान