श्रीकांत बोजेवारांचा जेम्स बाँड : ‘अगस्ती इन अॅक्शन’
तिन्हीपैकी कुठलीही एक कादंबरिका हाती घेतली, तरी ती संपूर्ण वाचून झाल्याशिवाय, वाचकाला खाली ठेवाविशीच वाटत नाही.
तिन्हीपैकी कुठलीही एक कादंबरिका हाती घेतली, तरी ती संपूर्ण वाचून झाल्याशिवाय, वाचकाला खाली ठेवाविशीच वाटत नाही.
चेटूकनंतरच्या त्रिधारेमधली कहाणी वाचायची उत्सुकता वाटते यातच ‘चेटूक’चं यश आहे.
संवेदनशील व्यक्तिमत्त्व होण्यासाठी आणि कल्पकतेची बीजं रोवण्यासाठी रस्किनसारख्या लेखकाच्या लेखनाची ओळख आजच्या तरुणांना करून देणं जास्त महत्त्वाचं आहे.
कुमारवर्ग नजरेसमोर ठेवून थोडक्यात चरित्रात्मक तपशील आणि ठळक, संक्षिप्त कार्यजीवन अशा पद्धतीनं प्रत्येकाची मांडणी केली आहे.
राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी योग्य वयात मुलांच्या हातात ही पुस्तकं पडायला हवीत.
बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा अन् संघर्ष करा,’ या आदेशातील ‘शिका’ हा पहिला धडा तरुण धनगरी लेखकांनी गिरवायचा असे ठरवले आहे. पण संघटित होण्यासाठी आता समाजाचाही विचार त्यांनी करायला हवा…
लंडनच्या जडणघडणीकडे बघण्याचा लेखिकेचा दृष्टिकोन उदारमतवादी आहे. कदाचित म्हणूनच भविष्याचा वेध घेतानाही त्यांचा अप्रोच सकारात्मक असतो.
रोहन प्रकाशनने आरोग्याशी संबंधित पुस्तकांचा एक संच प्रकाशित केला आहे. यात लहान मुलांपासून मोठ्यांर्यंतच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल, याची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली आहे.
पुस्तकाच्या शोधासाठी ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील शहराच्या गल्लीबोळातून फिरले. या सर्व आठवणी त्यांनी पुस्तकात लिहिल्या आहेत.
‘चालता बोलता माहिती-ज्ञानाचा खजिना’ असं निरंजन घाटेंचं वर्णन करता येईल.