स्वप्नाळू प्रेमाभोवती गुंफलेलं समाजचित्रण
चेटूकनंतरच्या त्रिधारेमधली कहाणी वाचायची उत्सुकता वाटते यातच ‘चेटूक’चं यश आहे.
चेटूकनंतरच्या त्रिधारेमधली कहाणी वाचायची उत्सुकता वाटते यातच ‘चेटूक’चं यश आहे.
लेखक बालाजी सुतार याने या दोन शतकांतल्या वास्तवाचा वेध खूप गांभीर्याने घेतलेला आहे आणि तो खूप वेगळ्या पद्धतीने कथेच्या फॉर्ममध्ये बसवला आहे.
माझा या क्षेत्रात अशा कामाचा अनुभव नव्हता. पण अंत:प्रेरणेतून घेतलेले निर्णय अनेकदा चांगले रिझल्ट्स देतात!
संपादक असण्यातली मला सर्वांत आवडणारी बाब म्हणजे संपादकाला आपलं अज्ञान लपवून ठेवून चालत नाही. त्याला त्याचा इगो कुरवाळत बसण्याची मुभा नसते…
करोनाच्या भीषण काळाला दिलेला हा फिक्शनचा तडका अनुभवावा असाच आहे.
समाजासाठी काहीएक भरीव कार्य करण्याची सुप्त इच्छा मनात असणाऱ्या तरुण-तरुणींना हे पुस्तक आदर्श वस्तुपाठ ठरावा.
वास्तव आणि अवास्तव, वास्तव आणि अतिवास्तव, वास्तवाची पुनर्रचना आणि फॅन्टसीच्या वापरातून या कादंबरीमध्ये एक अनोखं जग निर्माण केलं आहे. भविष्याच्या पाऊलखुणा वर्तमानाच्या भूमीवर अक्राळविक्राळ रूप धारण करत आहेत.
हा लेख लिहिता लिहिता मी रोहनच्या फेसबुक पेजवर जाऊन पाहिलं तेव्हा आजवर दीड दमडीच्या गपशपचा व्हीडीओ ६७०० वाचकांनी पाहिल्याचं दिसलं.
हस्तलिखितं म्हणजे अप्रत्यक्षरीत्या भेटलेली माणसंच असतात. त्यांच्या लेखनपद्धतींवरून त्यांच्या स्वभावाचा अंदाज करता येतो.
अमेरिकेच्या अमानवी, दुटप्पी धोरणांचा पडदा या पुस्तकातून टराटर फाडला आहे.