‘योगाचार्य’ पुस्तकातील निवडक भाग
आदिल पालखीवाला याने त्यांना कुतूहलाने विचारलं, “इतकी कमी जागा असताना तुम्ही हे धाडस कसं करू शकलात?”
आदिल पालखीवाला याने त्यांना कुतूहलाने विचारलं, “इतकी कमी जागा असताना तुम्ही हे धाडस कसं करू शकलात?”
सोनमला पर्वतांचं वेड लहानपणापासूनच होतं. हा हिमालय आपला ‘पोशिंदा’ आहे, त्याचं आपण देणं लागतो, अशी सोनमची ठाम भावना होती.
अनेक पाश्चात्त्य लेखकांची, ग्रंथवेड्या संग्राहकांची, प्रकाशकांची, ग्रंथविक्रेत्यांची, मुखपृष्ठकारांची, ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अगदी पुस्तकचोरांचीही पुस्तकांविषयीची अफाट असोशी स्पष्ट करणारं हे पुस्तक आहे.
लेखक बालाजी सुतार याने या दोन शतकांतल्या वास्तवाचा वेध खूप गांभीर्याने घेतलेला आहे आणि तो खूप वेगळ्या पद्धतीने कथेच्या फॉर्ममध्ये बसवला आहे.
कधी वास्तवाचे कलात्म पण अनुभवावरील हुकूमत जराही ढळू न देता चित्रण करतो. किंवा एखाद्या फार उंचीच्या फॅंटसीमधून वाचकाची आकलनक्षमता घुसळून काढतो..
हे पुस्तक आपल्याला ‘डिप्लोमॅटिक’ विश्वातील रंगतरंग दाखवत मनोरंजन करतं आणि बहुश्रुतही करतं.
बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधक उपाय लेखिकेने सुचवले आहेत. त्यात विस्तृतपणे चर्चा कलेल्या विविध पैलूंची माहिती इथे देण्यापेक्षा पुस्तकातून मुळापासूनच वाचायला हवी.
हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं की, शेतकर्यांच्या विधवांना शासकीय पातळीवर वारंवार अडचण येते, मग सरकार कोणाचेही असो!
पुढचा बराचसा काळ हा करोनाग्रस्त काळ असणार आहे. याचे मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होणार आहेत.
डॉ. जावडेकर यांनी केवळ ललित साहित्य किंवा क्लासिक्स यांचाच आढावा या पुस्तकात घेतलेला नाही, तर रूढ परिघाबाहेरचे अनेक विषयही त्यांनी यात हाताळलेले आहेत.