अद्भुत आणि रम्य
संवेदनशील व्यक्तिमत्त्व होण्यासाठी आणि कल्पकतेची बीजं रोवण्यासाठी रस्किनसारख्या लेखकाच्या लेखनाची ओळख आजच्या तरुणांना करून देणं जास्त महत्त्वाचं आहे.
संवेदनशील व्यक्तिमत्त्व होण्यासाठी आणि कल्पकतेची बीजं रोवण्यासाठी रस्किनसारख्या लेखकाच्या लेखनाची ओळख आजच्या तरुणांना करून देणं जास्त महत्त्वाचं आहे.
राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी योग्य वयात मुलांच्या हातात ही पुस्तकं पडायला हवीत.
बरेचदा काहीतरी ‘बोध’ किंवा ‘शिकवण’ देणाऱ्या बालकथा लिहिल्या जातात. पण या पुस्तकांत रूढार्थाने ‘गोष्ट’ नाहीये, तर हे ललित स्वरूपाचं लेखन आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षीही त्यांचा १४ ऑगस्ट रोजी म्हणजे माझ्या वाढदिवशी प्रकृती अस्वाथ्य असतानाही सकाळी लवकरच फोन आला…