आत्मविश्वास प्रदान करणारी दशकपूर्ती
पहिलं पुस्तक ‘जगावेगळी माणसं’ हे अनुभवपर लेखनाचं आणि बाळ सामंत, रमेश मंत्री लिखित-संपादित पुस्तक प्रसिद्ध करून ‘रोहन प्रकाशन’ पदार्पणातच लक्षवेधी ठरेल अशी आम्ही काळजी घेतली होती…
पहिलं पुस्तक ‘जगावेगळी माणसं’ हे अनुभवपर लेखनाचं आणि बाळ सामंत, रमेश मंत्री लिखित-संपादित पुस्तक प्रसिद्ध करून ‘रोहन प्रकाशन’ पदार्पणातच लक्षवेधी ठरेल अशी आम्ही काळजी घेतली होती…
पुढचा बराचसा काळ हा करोनाग्रस्त काळ असणार आहे. याचे मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होणार आहेत.
ज्या प्रकाशन व्यवसायात मी गेली अडतीस वर्षं कार्यरत आहे, त्याचंच उदाहरण घेतलं तर लक्षात येतं की, या व्यवसायात सतत काही नवं घडत असतं.
त्यांनी समाजाप्रति जाण ठेवली आणि कामाला प्राधान्य दिलं. अक्षरश: १५ ते २५ दिवसांत हस्तलिखितं येत गेली.
‘स्वातंत्र्य’ आणि ‘बेशिस्त’ यांत फरक आहे. आणि जबाबदारीचं भान न राखता उपभोगलेल्या स्वातंत्र्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.
येत्या काळात लेखक, संपादक, चित्रकार, प्रकाशक, पुस्तकविक्रेते यांचं एकमेकांत सहकार्य असणं अतिशय महत्त्वाचं आहे.