गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / दीपा देशमुख
लेखक बालाजी सुतार याने या दोन शतकांतल्या वास्तवाचा वेध खूप गांभीर्याने घेतलेला आहे आणि तो खूप वेगळ्या पद्धतीने कथेच्या फॉर्ममध्ये बसवला आहे.
लेखक बालाजी सुतार याने या दोन शतकांतल्या वास्तवाचा वेध खूप गांभीर्याने घेतलेला आहे आणि तो खूप वेगळ्या पद्धतीने कथेच्या फॉर्ममध्ये बसवला आहे.
माझा या क्षेत्रात अशा कामाचा अनुभव नव्हता. पण अंत:प्रेरणेतून घेतलेले निर्णय अनेकदा चांगले रिझल्ट्स देतात!
संपादक असण्यातली मला सर्वांत आवडणारी बाब म्हणजे संपादकाला आपलं अज्ञान लपवून ठेवून चालत नाही. त्याला त्याचा इगो कुरवाळत बसण्याची मुभा नसते…
‘कृष्णाकांठ’ची विशेष-आवृत्ती यशवंतराव जन्मशताब्दी दिनी म्हणजे १२ मार्च २०१२ रोजी मा. शरदराव पवार यांच्या हस्ते प्रकाशित झाल्या…