पुस्तकाचे निमित्त ‘डोह’ असले तरी त्याचा आनुषंगिक लाभ म्हणजे ललित गद्य या साहित्यप्रकाराच्या विस्तार आणि विकासातील विविध टप्प्यांचा येथील आढावा.
आत्मविश्वास प्रदान करणारी दशकपूर्ती
पहिलं पुस्तक ‘जगावेगळी माणसं’ हे अनुभवपर लेखनाचं आणि बाळ सामंत, रमेश मंत्री लिखित-संपादित पुस्तक प्रसिद्ध करून ‘रोहन प्रकाशन’ पदार्पणातच लक्षवेधी ठरेल अशी आम्ही काळजी घेतली होती…
शेअरबाजार आणि इतर बाजार यांतील महत्त्वाचा फरक काय?
मी शेअरबाजारात प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्व वाचकांना आवाहन करतो की, त्यांनी गुंतवणूकदार होण्याचा प्रयत्न करावा.
नाद-लय-ध्वनीची जमलेली शब्दमैफल
सिनेमा आणि साहित्याचा सौंदर्यवेधी दृष्टीने शोध घेणारे चौदा लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. त्या लेखांचा अनुक्रम त्यांच्या ‘अनुनाद’ या संकल्पनेशी समांतर जाणारा आहे.
कसोटी पाहणारं वर्ष आणि भविष्यवेध
खडतर प्रवास पार झाल्यानंतर मात्र, पुढचा काही प्रवास सपाट प्रदेशावरून व्हावा…पुढचा रस्ता कमी खाचखळग्यांचा असावा; अशा किमान अपेक्षा ठेवणं हे मनुष्यस्वभावाला धरूनच राहील.
‘हरवलेलं दीड वर्ष…’ कादंबरिकेतील निवडक भाग
‘तुम्ही त्या दीड वर्षाचा शोध लावावा अशी माझी अपेक्षा आहे. तिच्या स्मृतींमधून हरवलेलं दीड वर्ष.’
‘ढग’ कादंबरीतील काही निवडक भाग
मी आठेक वर्षांचा असताना बाबांनी दुसरं लग्न केलं होतं. आमच्या अठरा जणांच्या कुटुंबात त्यामुळे हलकल्लोळ माजला होता.
‘ऊन’ कादंबरीमधील निवडक भाग
काळाचा महिमा असा की, एकेकाळी ज्या घरात भारतीय स्वातंत्र्यावर चर्चा झडल्या तिथे धाकट्या काकामुळे हिंदी चित्रपटाचे चोरटे स्वर घुमू लागले.
करोनासोबत जगताना : मानसिक आरोग्य व पालकत्व
विचारात, दृष्टिकोनात बदल करणं आवश्यक असतं. म्हणजे ‘न्यू नॉर्मल’ला अधिक सक्षमपणे सामोरं जाता येईल.
‘करोना’सोबत जगताना… : प्रतिकारशक्ती कशी वाढवाल?
प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी काय करता येईल, हा आज आपला फोकस असला पाहिजे. बाहेरून मदत मिळणार नसेल, तर आपणच ‘आत्मनिर्भर’ व्हायला हवं!











