‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ पुस्तकातील ‘नाकबळी’ कथेतला निवडक अंश
आशुकडून मध्येच हे कुठून आलं : ‘‘मी तुझं नाक आंजारलं-गोंजारलेलं तुला चालेल का?’’
आशुकडून मध्येच हे कुठून आलं : ‘‘मी तुझं नाक आंजारलं-गोंजारलेलं तुला चालेल का?’’
पुस्तकाचे निमित्त ‘डोह’ असले तरी त्याचा आनुषंगिक लाभ म्हणजे ललित गद्य या साहित्यप्रकाराच्या विस्तार आणि विकासातील विविध टप्प्यांचा येथील आढावा.
पहिलं पुस्तक ‘जगावेगळी माणसं’ हे अनुभवपर लेखनाचं आणि बाळ सामंत, रमेश मंत्री लिखित-संपादित पुस्तक प्रसिद्ध करून ‘रोहन प्रकाशन’ पदार्पणातच लक्षवेधी ठरेल अशी आम्ही काळजी घेतली होती…
खडतर प्रवास पार झाल्यानंतर मात्र, पुढचा काही प्रवास सपाट प्रदेशावरून व्हावा…पुढचा रस्ता कमी खाचखळग्यांचा असावा; अशा किमान अपेक्षा ठेवणं हे मनुष्यस्वभावाला धरूनच राहील.
‘तुम्ही त्या दीड वर्षाचा शोध लावावा अशी माझी अपेक्षा आहे. तिच्या स्मृतींमधून हरवलेलं दीड वर्ष.’
दोन्ही दीर्घकथा लैंगिकतेभोवती फिरत असल्या तरी त्या कुठेही अश्लील वाटत नाहीत किंवा आपला ताळतंत्र सोडत नाहीत…
‘कृष्णाकांठ’ची विशेष-आवृत्ती यशवंतराव जन्मशताब्दी दिनी म्हणजे १२ मार्च २०१२ रोजी मा. शरदराव पवार यांच्या हस्ते प्रकाशित झाल्या…
पर्यावरण, स्वावलंबन, परिश्रमाचं महत्त्व, अनाथांचं दु:ख, प्राणिप्रेम, मानसिक आणि शारीरिक विकलांगता असे अनेक विषय हळुवारपणे लेखकाने हाताळले आहेत…
ज्या प्रकाशन व्यवसायात मी गेली अडतीस वर्षं कार्यरत आहे, त्याचंच उदाहरण घेतलं तर लक्षात येतं की, या व्यवसायात सतत काही नवं घडत असतं.
‘मी राघव, वेलकम टू माय प्रायव्हेट यॉट… प्लीज कम.’ अगस्तीने हसून, मान लववून स्वागताचा स्वीकार केला. ‘काय घेणार तुम्ही? मी व्हिस्की घेतो आहे.’…