विस्थापितांच्या समस्येवरील हृदयस्पर्शी कादंबरी
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मानवी मूल्यांवर अढळ विश्वास असलेली सामान्य जनता परिस्थितीशी संघर्ष करत कसा चिवटपणे आपला मार्ग काढत राहते, त्याच्या मनोज्ञ चित्रणाने मला भारावून टाकलं होतं.
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मानवी मूल्यांवर अढळ विश्वास असलेली सामान्य जनता परिस्थितीशी संघर्ष करत कसा चिवटपणे आपला मार्ग काढत राहते, त्याच्या मनोज्ञ चित्रणाने मला भारावून टाकलं होतं.
बायकांनी विचारलं, “त्यांना काय हवं होतं?” पुरुषमंडळींनी क्षणभर वर पाहिलं; त्यांची नजर वेदनेच्या दाहाने धुमसत होती. “आपल्याला इथून जावं लागेल…”
अरुणा ढेरे आणि जयश्री माझ्याकडे हा प्रकल्प घेऊन आल्या तेव्हा ती मला संधीच वाटली आणि ‘अपवाद’ म्हणूनच हा प्रकल्प मी स्वीकारला.
समाजासाठी काहीएक भरीव कार्य करण्याची सुप्त इच्छा मनात असणाऱ्या तरुण-तरुणींना हे पुस्तक आदर्श वस्तुपाठ ठरावा.
कन्डक्टेड टूर्सकडेही पूर्णत: निराळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो, अनुभवू शकतो याची प्रचीती देणारं पुस्तक.
पार्टी चाललेली असताना श्री. क मधेच त्रासिक चेहऱ्याने म्हणाले, “अचानक पोटात दुखायला लागलंय. माफ कर; पण मी आता निघतो.”