पुस्तकात शास्त्रीजींच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयाच्या धुक्याचंही लेखकाने संशोधन करून तपशिलात जाऊन निवारण केलं होतं.
लालबहादुर शास्त्री : अंधारयुगातील कवडसा…
काही मोजकेच अपवाद वगळले तर स्वच्छ, चारित्र्यवान, आदर्श प्रतिमा असलेल्या नेत्यांची तीव्र उणीव भासते आहे. अशा वेळी शास्त्रींचे स्मरण करणे अत्यावश्यक वाटते.
वेगळ्या ‘लीग’वर नेऊन ठेवणारी पुस्तकं…
पाककृतीची नावीन्यपूर्ण अनेक पुस्तकं आम्ही प्रकाशित केली होती. तेव्हा आता वेळ येऊन ठेपली होती, ती या विषयावर काहीतरी लक्षवेधी करण्याची…
आत्मविश्वास प्रदान करणारी दशकपूर्ती
पहिलं पुस्तक ‘जगावेगळी माणसं’ हे अनुभवपर लेखनाचं आणि बाळ सामंत, रमेश मंत्री लिखित-संपादित पुस्तक प्रसिद्ध करून ‘रोहन प्रकाशन’ पदार्पणातच लक्षवेधी ठरेल अशी आम्ही काळजी घेतली होती…
वर्धापन दिनाची ‘जगावेगळी’ कुळकथा
ज्या प्रकाशन व्यवसायात मी गेली अडतीस वर्षं कार्यरत आहे, त्याचंच उदाहरण घेतलं तर लक्षात येतं की, या व्यवसायात सतत काही नवं घडत असतं.