त्यांनी समाजाप्रति जाण ठेवली आणि कामाला प्राधान्य दिलं. अक्षरश: १५ ते २५ दिवसांत हस्तलिखितं येत गेली.
डॉक्टरची पाटी, गूगल आणि वाचन-उद्देश
वाचनाने तुमचा दृष्टिकोन विस्फारायला हवा. विशेषत: सध्याच्या एकंदर सामाजिक वातावरणात याची नितांत आवश्यकता आहे.
वस्तुमय समाजाची फॅण्टसी
वास्तव आणि अवास्तव, वास्तव आणि अतिवास्तव, वास्तवाची पुनर्रचना आणि फॅन्टसीच्या वापरातून या कादंबरीमध्ये एक अनोखं जग निर्माण केलं आहे. भविष्याच्या पाऊलखुणा वर्तमानाच्या भूमीवर अक्राळविक्राळ रूप धारण करत आहेत.
स्वातंत्र्याचीही संकल्पना बदलणारा विषाणू…
‘स्वातंत्र्य’ आणि ‘बेशिस्त’ यांत फरक आहे. आणि जबाबदारीचं भान न राखता उपभोगलेल्या स्वातंत्र्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.
…करावं मनाचं, पण जरा सावधतेने!
येत्या काळात लेखक, संपादक, चित्रकार, प्रकाशक, पुस्तकविक्रेते यांचं एकमेकांत सहकार्य असणं अतिशय महत्त्वाचं आहे.
LOAD MORE
LOADING