गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / किरण येले
या तीन लेखकांचे एकमेकांहून भिन्न परिप्रेक्ष्य कोणतं हे पुढे येईल. या तीन कथाकारांचा वाचकवर्गही वेगवेगळा आहे. तर हे तीन कथाकार म्हणजे जयंत पवार, भारत सासणे आणि राजन खान.
या तीन लेखकांचे एकमेकांहून भिन्न परिप्रेक्ष्य कोणतं हे पुढे येईल. या तीन कथाकारांचा वाचकवर्गही वेगवेगळा आहे. तर हे तीन कथाकार म्हणजे जयंत पवार, भारत सासणे आणि राजन खान.
‘चालता बोलता माहिती-ज्ञानाचा खजिना’ असं निरंजन घाटेंचं वर्णन करता येईल.
पुस्तकाचे निमित्त ‘डोह’ असले तरी त्याचा आनुषंगिक लाभ म्हणजे ललित गद्य या साहित्यप्रकाराच्या विस्तार आणि विकासातील विविध टप्प्यांचा येथील आढावा.
मी आठेक वर्षांचा असताना बाबांनी दुसरं लग्न केलं होतं. आमच्या अठरा जणांच्या कुटुंबात त्यामुळे हलकल्लोळ माजला होता.
काळाचा महिमा असा की, एकेकाळी ज्या घरात भारतीय स्वातंत्र्यावर चर्चा झडल्या तिथे धाकट्या काकामुळे हिंदी चित्रपटाचे चोरटे स्वर घुमू लागले.
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मानवी मूल्यांवर अढळ विश्वास असलेली सामान्य जनता परिस्थितीशी संघर्ष करत कसा चिवटपणे आपला मार्ग काढत राहते, त्याच्या मनोज्ञ चित्रणाने मला भारावून टाकलं होतं.
समाजासाठी काहीएक भरीव कार्य करण्याची सुप्त इच्छा मनात असणाऱ्या तरुण-तरुणींना हे पुस्तक आदर्श वस्तुपाठ ठरावा.
‘हरवलेलं दीड वर्षं’, ‘अंगठी १८२०’ आणि ‘न्यूड पेंटिंग @19’ या तीन पुस्तकांमधून बोजेवारांचा डिटेक्टीव्ह अगस्ती ‘इन अॅक्शन’ आला आहे..
हस्तलिखितं म्हणजे अप्रत्यक्षरीत्या भेटलेली माणसंच असतात. त्यांच्या लेखनपद्धतींवरून त्यांच्या स्वभावाचा अंदाज करता येतो.
फिक्शन’ या शब्दाचा डिक्शनरीतला एक अर्थ आहे, कल्पनाशक्तीच्या आधारावर बेतलेली साहित्यकृती आणि आणखी एक अर्थ आहे – खोटेपणा.