महत्त्वाकांक्षी कादंबरीत्रय – चेटूक, ऊन व ढग
ही आर्त प्रेमकहाणी आहे, पण रूळलेल्या वाटेवरची नाही.
ही आर्त प्रेमकहाणी आहे, पण रूळलेल्या वाटेवरची नाही.
चेटूकनंतरच्या त्रिधारेमधली कहाणी वाचायची उत्सुकता वाटते यातच ‘चेटूक’चं यश आहे.
मी आठेक वर्षांचा असताना बाबांनी दुसरं लग्न केलं होतं. आमच्या अठरा जणांच्या कुटुंबात त्यामुळे हलकल्लोळ माजला होता.
काळाचा महिमा असा की, एकेकाळी ज्या घरात भारतीय स्वातंत्र्यावर चर्चा झडल्या तिथे धाकट्या काकामुळे हिंदी चित्रपटाचे चोरटे स्वर घुमू लागले.