‘काळजुगारी’ कादंबरिकेतील निवडक भाग
‘‘मुझे बच्चा नही चाहिये. तुझे पता है ऐसे घिनौने काम हम लोग नही करते. मगर पत्ती ना मिले तो…’’ सुराधाऱ्याने हेतूपूर्वक वाक्य अर्धवट सोडलं.
‘‘मुझे बच्चा नही चाहिये. तुझे पता है ऐसे घिनौने काम हम लोग नही करते. मगर पत्ती ना मिले तो…’’ सुराधाऱ्याने हेतूपूर्वक वाक्य अर्धवट सोडलं.
झुरांग तिला म्हणाला, “मी तुला विसरू शकत नाही.” त्यावर गौरी म्हणाली, “डोंट वरी. तिकडे गेल्यावर विसरून जाशील.”…
वेगवेगळ्या संदर्भात, काळात, प्रदेशांत युगानुयुगे चालत आलेले हे स्थलांतरसूक्त. त्याची रचना प्रतिभा तितकीच अभ्यासपूर्ण आहे…
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मानवी मूल्यांवर अढळ विश्वास असलेली सामान्य जनता परिस्थितीशी संघर्ष करत कसा चिवटपणे आपला मार्ग काढत राहते, त्याच्या मनोज्ञ चित्रणाने मला भारावून टाकलं होतं.
बायकांनी विचारलं, “त्यांना काय हवं होतं?” पुरुषमंडळींनी क्षणभर वर पाहिलं; त्यांची नजर वेदनेच्या दाहाने धुमसत होती. “आपल्याला इथून जावं लागेल…”
डिटेक्टिव्ह अगस्ती रांगडा, टेक्नोसॅव्ही, चाणाक्ष बुद्धिमत्तेचा, शांत, सोशिक आणि मुख्य म्हणजे सडाफटिंग आहे. लग्नाच्या फंदात न पडलेला; पण वाटेत येईल ते सौंदर्यसुख पुरेपूर उपभोगून मोकळा राहणारा. – किशोर कदम
वास्तव आणि अवास्तव, वास्तव आणि अतिवास्तव, वास्तवाची पुनर्रचना आणि फॅन्टसीच्या वापरातून या कादंबरीमध्ये एक अनोखं जग निर्माण केलं आहे. भविष्याच्या पाऊलखुणा वर्तमानाच्या भूमीवर अक्राळविक्राळ रूप धारण करत आहेत.
कित्येक ‘समीर’ उदासीच्या त्या गर्तेत हरवून जाताना आणि मुंबईच्या बिनचेहऱ्याच्या अजस्र गर्दीत ठिपका होऊन संपून जाताना मी पाहिलेत.
राणीसाठी कुठलीही गोष्ट अनुल्लंघनीय नव्हती. एखादी गोष्ट मनात आणली की, ती करायची आणि ओठात आली की, ती बोलायची हा राणीचा खाक्या.