उत्सव बहु थोर होत… (पेनगोष्टी)
पुस्तकांची संगत लाभलेला समाज म्हणजे मनात विवेकाचा दिवा कायम तेवता ठेवणारा समाज!
पुस्तकांची संगत लाभलेला समाज म्हणजे मनात विवेकाचा दिवा कायम तेवता ठेवणारा समाज!
खडतर प्रवास पार झाल्यानंतर मात्र, पुढचा काही प्रवास सपाट प्रदेशावरून व्हावा…पुढचा रस्ता कमी खाचखळग्यांचा असावा; अशा किमान अपेक्षा ठेवणं हे मनुष्यस्वभावाला धरूनच राहील.
प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी काय करता येईल, हा आज आपला फोकस असला पाहिजे. बाहेरून मदत मिळणार नसेल, तर आपणच ‘आत्मनिर्भर’ व्हायला हवं!
सालाबादप्रमाणे या वर्षीही त्यांचा १४ ऑगस्ट रोजी म्हणजे माझ्या वाढदिवशी प्रकृती अस्वाथ्य असतानाही सकाळी लवकरच फोन आला…
पुढचा बराचसा काळ हा करोनाग्रस्त काळ असणार आहे. याचे मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होणार आहेत.
त्यांनी समाजाप्रति जाण ठेवली आणि कामाला प्राधान्य दिलं. अक्षरश: १५ ते २५ दिवसांत हस्तलिखितं येत गेली.
‘पॉडकास्ट’ म्हणजे आमच्या विविध पुस्तकांची वेगळ्याप्रकारे करून दिलेली ओळख. यात टीम रोहनच्या संपादक, लेखक आणि वाचकांनी विविध पुस्तकांची अनौपचारिकरीत्या ओळख करून दिली…
हा लेख लिहिता लिहिता मी रोहनच्या फेसबुक पेजवर जाऊन पाहिलं तेव्हा आजवर दीड दमडीच्या गपशपचा व्हीडीओ ६७०० वाचकांनी पाहिल्याचं दिसलं.
‘स्वातंत्र्य’ आणि ‘बेशिस्त’ यांत फरक आहे. आणि जबाबदारीचं भान न राखता उपभोगलेल्या स्वातंत्र्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.
येत्या काळात लेखक, संपादक, चित्रकार, प्रकाशक, पुस्तकविक्रेते यांचं एकमेकांत सहकार्य असणं अतिशय महत्त्वाचं आहे.