डोळ्यांत अंजन घालणारं पुस्तक
हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं की, शेतकर्यांच्या विधवांना शासकीय पातळीवर वारंवार अडचण येते, मग सरकार कोणाचेही असो!
हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं की, शेतकर्यांच्या विधवांना शासकीय पातळीवर वारंवार अडचण येते, मग सरकार कोणाचेही असो!
माझ्या दृष्टीने पुस्तकातला महत्त्वाचा म्हणजे बरवेंच्या डायरीतली जशीच्या तशी स्कॅन करून प्रकाशित केलेली पानं…
डॉ. जावडेकर यांनी केवळ ललित साहित्य किंवा क्लासिक्स यांचाच आढावा या पुस्तकात घेतलेला नाही, तर रूढ परिघाबाहेरचे अनेक विषयही त्यांनी यात हाताळलेले आहेत.
इतिहासकार रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या दोन समकालीन लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांच्या समांतर जीवनप्रवासाचा या पुस्तकातून मागोवा घेतला आहे.
-सुनीता लोहोकरे
हे पुस्तक उच्चासनावरून मार्गदर्शन केल्याची ‘संस्कारी’ भूमिका घेत नाही आणि कुठलेही उपदेशाचे डोस पाजत नाही.