कवितेवरची ‘कविता’
पु.ल. आणि सुनिताबाई एक पेटी, एक कविता आणि आसमंतातले सात सूर यांच्या आधारे शेवटपर्यंत जगले.
पु.ल. आणि सुनिताबाई एक पेटी, एक कविता आणि आसमंतातले सात सूर यांच्या आधारे शेवटपर्यंत जगले.
कुडले बीचवर मी लग्नाआधी साजरा केल्या जाणाऱ्या हळदी समारंभाची माहिती गुगलवर शोधत बसलो.
माझ्या सोबत गायल्याने आपल्या गाण्यावरही मर्यादा येतात, तडजोडी कराव्या लागतात असं जगजित एकदा म्हणालाही होता.
अरुणा ढेरे आणि जयश्री माझ्याकडे हा प्रकल्प घेऊन आल्या तेव्हा ती मला संधीच वाटली आणि ‘अपवाद’ म्हणूनच हा प्रकल्प मी स्वीकारला.