‘असा घडला भारत’ प्रश्नमंजुषा

स्वातंत्र्यदिन निमित्त ‘असा घडला भारत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे ‘रोहन प्रकाशन’ने आयोजन केले आहे. विजेत्यांना रु.१०००ची पुस्तकरूपी बक्षिसं दिली जाणार आहेत.  स्पर्धेविषयी: या  प्रश्नमंजुषेत एकूण १३ प्रश्न आहेत.या  प्रश्नमंजुषेतील प्रश्न ‘असा घडला भारत’ या ग्रंथाच्या आधारे निवडले असून ग्रंथात त्याची नेमकी उत्तरं सापडतील.स्पर्धेत दि. ६ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत भाग घेता येईल.  स्पर्धेचा निकाल १५ ऑगस्ट [...]

‘असा घडला भारत’ या ग्रंथामधील निवडक भाग

लोकांची झुंबड उडाली होती. काही तासांनंतर सत्तांतराचा जो औपचारिक समारंभ होणार होता, त्याचं दृश्य डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.