गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / नीतीन रिंढे

मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. [...]

ललित गद्याचा अलौकिक आविष्कार

मराठीतील ललित गद्य या साहित्यप्रकारात स्वत:ची निजखूण उजळ करणाऱ्या लेखकांमध्ये श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे नाव अग्रस्थानी आहे. आत्मनिष्ठता हे या लेखनप्रकाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अंतर्मुख होऊन जगण्याचा तळ गाठणारे चिंतनगर्भ लेखन करणे सहजसाध्य नाही. प्रयासाने लेखनकौशल्य प्राप्त करून भाषिक सामर्थ्यावर तडीला नेता येईल असा हा वाङ्मयप्रकार नाही. आत्मचिंतनातून निर्माण होणाऱ्या अनाहत नादाला साक्षीभावाने ओळखून त्याच्या [...]

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / दीपा देशमुख

मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. [...]

मर्मस्थळाचा अचूक वेध घेणारं पुस्तक

एखादा चांगला समीक्षक मनानं अत्यंत रोमँटिकसुद्धा असेल, तर तो कसं लिहील? याचं उत्तम उदाहरण द्यायचं, तर समोर येतं ते डॉ. आशुतोष जावडेकर यांचं ‘वा! म्हणताना…’हे पुस्तक ! एरवी समीक्षेचं पुस्तक म्हटलं की, सामान्य वाचकच काय, साहित्यक्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तीसुद्धा ते पुस्तक कोरडं, एखाद्या पोस्टमॉर्टेमच्या अहवालासारखं भावनाशून्य असेल असं समजतात. मात्र ‘वा! म्हणताना…’ हा या वास्तवाला [...]