कसोटी पाहणारं वर्ष आणि भविष्यवेध
खडतर प्रवास पार झाल्यानंतर मात्र, पुढचा काही प्रवास सपाट प्रदेशावरून व्हावा…पुढचा रस्ता कमी खाचखळग्यांचा असावा; अशा किमान अपेक्षा ठेवणं हे मनुष्यस्वभावाला धरूनच राहील.
खडतर प्रवास पार झाल्यानंतर मात्र, पुढचा काही प्रवास सपाट प्रदेशावरून व्हावा…पुढचा रस्ता कमी खाचखळग्यांचा असावा; अशा किमान अपेक्षा ठेवणं हे मनुष्यस्वभावाला धरूनच राहील.
विचारात, दृष्टिकोनात बदल करणं आवश्यक असतं. म्हणजे ‘न्यू नॉर्मल’ला अधिक सक्षमपणे सामोरं जाता येईल.
त्यांनी समाजाप्रति जाण ठेवली आणि कामाला प्राधान्य दिलं. अक्षरश: १५ ते २५ दिवसांत हस्तलिखितं येत गेली.