मुलं हवीत का? भाग २ (नितळ)
आपलीच कथा नव्याने लिहिण्याची प्रेरणा मुलं देऊन जातात, ती संधी मुलंच देऊ शकतात. म्हणून कदाचित मुलं हवीत!
आपलीच कथा नव्याने लिहिण्याची प्रेरणा मुलं देऊन जातात, ती संधी मुलंच देऊ शकतात. म्हणून कदाचित मुलं हवीत!
मुलं होऊ देणं हे जरी व्यक्तिगत वाटलं, तरी हा निर्णय काही सामाजिक चौकटीत रुजल्यामुळे त्याचे परिणाम सर्वत्र जाणवतात; अधिक करून स्त्रियांना
पुष्कळदा प्रेमातदेखील अगदी मर्यादित, संकुचित दृष्टिकोन असतो. प्रेम एकदाच होतं, लग्न एकदाच होतं इत्यादी… हे सारं धादांत खुळचट विचार आहेत.
आयुष्याच्या अनेक पातळ्यांवर ही अशी स्पर्धा, ईर्षा आपण अगदी क्षणोक्षणी अनुभवत असतो. अर्थात, ती तितकीशी गरजेची गोष्ट आहे का?
महात्मा गांधी, साने गुरुजी आदींचे संस्कार अजून शिल्लक असलेल्या सपकाळ सरांच्या व्यवस्थेविरोधातल्या संघर्षाची ही कथा.