Asa Ghadla Bharat_BackBC

‘असा घडला भारत’ या ग्रंथामधील निवडक भाग

लोकांची झुंबड उडाली होती. काही तासांनंतर सत्तांतराचा जो औपचारिक समारंभ होणार होता, त्याचं दृश्य डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.

समांतर जीवनप्रवासातील विसंवादी स्वर

इतिहासकार रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या दोन समकालीन लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांच्या समांतर जीवनप्रवासाचा या पुस्तकातून मागोवा घेतला आहे.

-सुनीता लोहोकरे