अक्षरनिष्ठांची मांदियाळी : ग्रंथाचा शोध आणि बोध

पुस्तकाच्या शोधासाठी ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील शहराच्या गल्लीबोळातून फिरले. या सर्व आठवणी त्यांनी पुस्तकात लिहिल्या आहेत.

खंडोबाचा बहुपेडी वेध

ठोंबरे यांनी आधी केवळ खंडोबा या देवतेच्या आकर्षणापोटी तिच्याविषयी अभ्यास केला. त्यानंतर त्या अभ्यासाच्या आधारे पुस्तक लिहिलं.

बेगम नूरजहानने तयार केलेलं ‘इत्र-इ-जहांगिरी’

भारतीय संस्कृतीत सुगंध परिपोषाच्या कल्पना किती विकसित झाल्या होत्या, हे संस्कृत वाङ्मयात वारंवार येणाऱ्या प्रसाधन आणि सुगंध यांच्या उल्लेखांवरून कळतं…

‘इति-आदि’ पुस्तकाच्या प्रस्तावनेतील निवडक अंश

मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो.