विचार ‘प्रतिमा-बदल’ व ‘अवकाश-विस्तारा’चा…
पुस्तकात शास्त्रीजींच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयाच्या धुक्याचंही लेखकाने संशोधन करून तपशिलात जाऊन निवारण केलं होतं.
पुस्तकात शास्त्रीजींच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयाच्या धुक्याचंही लेखकाने संशोधन करून तपशिलात जाऊन निवारण केलं होतं.
काही मोजकेच अपवाद वगळले तर स्वच्छ, चारित्र्यवान, आदर्श प्रतिमा असलेल्या नेत्यांची तीव्र उणीव भासते आहे. अशा वेळी शास्त्रींचे स्मरण करणे अत्यावश्यक वाटते.
पुस्तकवाचनाची गोडी मुलांमधून हद्दपार होत असताना दुसऱ्या बाजूला ती गोडी लागावी यासाठी प्रयत्न होतानाही दिसत आहेत.
‘चालता बोलता माहिती-ज्ञानाचा खजिना’ असं निरंजन घाटेंचं वर्णन करता येईल.