282 | 978-93-82591-85-6 | Shaheed | शहीद | भयमुक्त होऊन मरणाला कवेत घेणार्या भगत सिंग यांचा अखेरपर्यंतचा जीवनप्रवास… | Kuldeep Nayyar | कुलदीप नय्यर | Bhagwan Datar | भगवान दातार | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 248 | 21.7 | 14 | 1.9 | 290 | In Without Fear: The Life and Trial of Bhagat Singh, Kuldip Nayar takes a close look at the man behind the martyr: his beliefs, his intellectual leanings, his dreams and his despair. It explains for the first time why Hans Raj Vohra turned approver and betrayed Bhagat Singh, and throws new light on Sukhdev, whose loyalties have been questioned by some historians. But most of all it puts in perspective Bhagat Singh’s use of violence, so strongly condemned by Gandhi and many others as being extremist. Erudite and engaging, this book is a fascinating portrait of one of India’s greatest freedom fighters and a man of rare intellectual honesty. | व्यक्तिरंग | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | Political | राजकीय | 300 | Shaheed_RGB | Shaheed_BackBC.jpg |
यशवंतराव चव्हाण संच
३ बहुमोल पुस्तकांचा संच
[taxonomy_list name=”product_author” include=”456″]
महाराष्ट्राच्या लोकप्रिय सुपुत्राचा परिचय, त्यांनी केलेल्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती आजच्या पिढीला विशेषत: तरुणांना व्हावी या दृष्टीने यशवंतरावांच्याच लेखणीतून साकार झालेली तीन पुस्तकं- ‘कृष्णाकांठ’, ‘भूमिका’ व ‘ॠणानुबंध’ रोहन प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित करण्यात आली आहेत.
कृष्णाकांठ म्हणजे यशवंतरावांचा बालपणापासून त्यांच्या राजकीय जडणघडणीपर्यंतचा लक्षवेधक प्रवास! त्यांचं बालपण, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग, पहिला तुरुंगवास, त्यांचं वकिलीचं शिक्षण, वेणूताईंबरोबरची विवाहगाठ आणि राजकारणातील त्यांचा प्रवेश अशा रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभवांचा पट यशवंतराव त्यांच्या सहज-सुंदर शैलीतून कृष्णाकांठद्वारे उलगडतात.
‘भूमिका’ हे पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या कारकिर्दीचं पुढचं पर्व म्हणता येईल. यशवंतरावांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीचे विचार या पुस्तकातील विविध लेखांतून वाचायला मिळतात.
यशवंतरावांचा चिंतनाचा प्रमुख विषय जरी राजकारण हा असला तरी गतकाळाकडे वळून बघताना वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, व्यक्ती व प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिले होते. काही जवळची माणसं, स्थळं, भावना व विचार यांच्याशी यशवंतरावांचा एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्या साऱ्याचं ओघवतं शब्दांकन म्हणजे ‘ऋणानुबंध’ हे पुस्तक!
Reviews
There are no reviews yet.