‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट…’ ई-बुकमधील निवडक अंश

आणि मग त्या दिवशी बोलण्याचा सारा ओघ ह्या विषयाकडेच वळला. काही काळानंतर संसार कसा असार वाटू लागतो, त्यावर स्वानुभवातून बोलू लागले सगळे.