338 | 978-93-86493-21-7 | Shourya Sanch (Set of 2 Books) | शौर्य संच |
कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ओळख करुन देणारी दोन पुस्तकं…
|
Bhagwan Datar | भगवान दातार | रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद भारताला आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आजवर १९४७, १९६२, १९६५, १९७१, १९९९ अशी अनेक युद्धं लढावी लागली. या लढायांत असंख्य लष्करी अधिकारी, जवानांनी आपलं असीम शौर्य सिद्ध केलं. देशासाठी बजावलेल्या या कामगिरीसाठी त्यांतील अनेकांना आजवर विविध सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे. अशा काही निवडक सैनिकांच्या वीरतेच्या कहाण्यांची ही २ पुस्तकं… युद्धभूमीवरील डावपेच व प्रत्यक्ष लढायांच्या तपशिलांसह ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 400 | 21.6 | 14.2 | 1.9 | 450 |
Both gripping and inspiring, Parmveer-Gatha tells stories
of our bravest soldiers, all of whom won Param Veer Chakra, India’s greatest military honour. Author Rachana Bisht-Rawat sketches vivid characters of these 21 soldiers. She visited the towns and villeges of these soldiers, talked to their near and dear ones including their parents, friends, wives, children, officers and so on. Translated by senior journalist Bhagwan Datar, these stories from the battlefield, touch your heart emotionally and at the same time, they are inspiration personified. Shauryugatha is not just a collection of the stories of war. It depicts bravery, presence of mind, meticulous planning and the perfect implementation of the same. War is not fought only physically, it always involves a much more courage and mental strength. The stories in the books tells us a lot about many wars faought by India from pre-independance era to Kargil war, which was fought in 1999. The soldiers of India always remained steadfastly motivated to the right of duty and action alone. These are the stories of their bravery, sacrifice and committment. |
Informative | माहितीपर | 400 | Shourya_sanch | ShauryasanchBC.jpg |
केवळ आयटीतच
भारतातील एका ‘बूमिंग’उद्योगाचा विलक्षण प्रवास
[taxonomy_list name=”product_author” include=”524″]
आयटी किंवा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बीपीओ किंवा कॉल सेंटर हे शब्द आज आपल्या परिचयाचे झाले आहेत. मात्र आयटी म्हणजे नक्की काय? भारतात या क्षेत्राची कशी सुरुवात झाली? किंवा येथे नक्की कशा स्वरूपाचं काम असतं याची मात्र आपल्याला तितकीशी कल्पना नसते. अतुल कहाते हे आयटी उद्योगात अनेक वर्षं उच्च पदावर कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून भारतातील आयटीचा उगम, वाढ-विस्तार व एकूणच या क्षेत्राची वाटचाल सांगणारं हे पुस्तक लिहिलं आहे ते आयटीबद्दलचं सर्वसाधारण कुतूहल शमवण्यासाठी!
आयटी उद्योगाने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन ओळख, आत्मविश्वास दिला. येथील गलेलठ्ठ पगारांमुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना जन्मात बघितली नसतील अशी स्वप्नं साकार करण्याची ताकद मिळाली! नोकरीनिमित्त अनेक भारतीय मोठया प्रमाणात परदेशात जाऊ शकले. लहान गावा-शहरांमधली मुलं-मुली सिंगापूरपासून कॅलिफोर्नियापर्यंत वरचेवर जाऊ लागली. या उद्योगामुळे प्रकर्षाने तरुण वर्गात सुबत्ता दिसू लागली…
मात्र याचबरोबर त्याचे काही सामाजिक व पर्यावरणीय दुष्परिणामही दिसू लागले आहेत. उदा. जीवनशैलीतले बदल, घटस्फोटांचं वाढतं प्रमाण, वाहनांच्या संख्येत व प्रदूषणात झालेली मोठी वाढ आणि दैनंदिन जीवनामध्ये भाजीपाल्यापासून ते घरांच्या किमतींपर्यंत सगळया गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाणं…
अशा या ‘बूमिंग’ आयटी उद्योगाचा इतिहास, प्रवास व विस्तार उलगडून दाखवणारं पुस्तक…
केवळ ‘आयटी’तच…!
Reviews
There are no reviews yet.