413 | 978-93-86493-86-6 | Bombalnara Ghasa | बोंबलणारा घसा | वाचा जाणा करा संच | Kavita Mahajan | कविता महाजन | मैत्रेयीने मानेने ‘हो-हो’ आणि ‘नाही-नाही’ केलं की
आजी म्हणायची, “बोलता येत नाही का तुला?” आणि बोललं की म्हणायची, “मैत्रेयी, इतकी बडबड करून तुझा घसा कसा दुखत नाही?” म्हणजे आवाज न करता बोललं तरी मानेचाच वापर करावा लागतो आणि आवाज करून बोलायला तर त्याच मानेत असलेलं स्वरयंत्र आवश्यक असतं. मैत्रेयीला प्रश्न पडला की, मानेचा अजून कोणता उपयोग असतो? मान नसती तर आपलं डोकं साप, बेडूक किंवा वा माशाच्या डोक्यासारखं दिसलं असतं. मान तर हवीच. मान नसेल तर आजी पोहेहार कुठे घालणार? पण मग मान, कंठ, घसा असे वेगवेगळे शब्द का वापरतात लोक? |
paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 28 | 22 | 15 | 0.2 | 30 | Children | बालसाहित्य | 50 | BombalnaraGhasa | GhasaBC.jpg |
मुलांसाठी श्रीसमर्थ रामदास
[taxonomy_list name=”product_author” include=”559″]
संत तुकारामाचा समकालीन संतकवी संत रामदास, हा खर्या अर्थाने राष्ट्रविचाराने आणि राष्ट्रप्रेमाने भारलेला अपूर्व असा संत होऊन गेला. रामदासस्वामींमुळे तर शिवाजीमहाराजांचे स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार होऊ शकले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत रामदासस्वामी यांचे संस्कार लहान वयातच व्हायला हवेत म्हणून ह्या तीन पुस्तकांचा संच अभिनव पद्धतीने केला आहे.
Reviews
There are no reviews yet.