अनंत सामंत लिखित ३ पुस्तकांचा संच
[taxonomy_list name=”product_author” include=”4238″]
सात वैशिष्ट्यपूर्ण कथांचा संग्रह…
[taxonomy_list name=”product_author” include=”4238″]
सात वैशिष्ट्यपूर्ण कथांचा संग्रह…
आजोळचे दिवस…एक समृद्ध सांस्कृतिक वारसा
[taxonomy_list name=”product_author” include=”4244″]
आजोळ कुणाला प्रिय नसतं ?
आजोळ म्हणजे
प्रेम, माया आणि स्मृतींचं भंडार !
विविध क्षेत्रातील
३८
मान्यवर सांगत आहेत आपल्या
आजोळचा सांस्कृतिक वारसा
१. आठवणी आजीच्या २. आठवणी आजोबांच्या
३. आठवणी मामांच्या ४. हे बंध आठवणींचे
४ पुस्तकांची मालिका आजोळचे दिवस
[taxonomy_list name=”product_author” include=”517″]
या कथा आपल्याला थेट भिडतात याचे कारणच मुळी त्या आपल्या परिचित परिसरातल्या आहेत. परंतु त्या परिचित वास्तवाला अनपेक्षित छेद देऊन आपल्याला काहीशा गूढ आणि काहीशा रहस्यमय अवास्तवाकडे घेऊन जातात. वाचताना धक्का बसतो, भीतीही वाटते आणि म्हणून उत्कंठाही वाढते. सतत कुठेतरी जाणवत राहते की या ‘अवास्तव वास्तवाला’ आणि त्यातील क्रौर्याला तसेच करुणेला आपल्या मनात खोल स्थान आहे… संशयाने आणि भीतीने, अनिश्चिततेने आणि अस्वस्थतेने आपले दैनंदिन जीवन कसे वेढलेले आहे हे या सर्व कथांमध्ये ठसठसत जाणवत राहते.
कुमार केतकर (प्रस्तावनेतून)
मराठी कथा-साहित्यात सतीश तांबे यांच्या कथेचं स्वतंत्र स्वयंभू घराणं आहे. त्याला महानगरी कथेच्या कोंदणात कोंबू नये. तिचं वळण बौद्धिक आहे. शैली ऐसपैस गजाली सांगणाऱ्या गोष्टींची आहे. तिचं अनुकरण सोपं नाही, कारण ती विशिष्ट विचार प्रक्रियेतून प्रसवलेली असते.
जयंत पवार
[taxonomy_list name=”product_author” include=”390″]
१) पर्यटन एक संजीवनी = रु २००
२) प्रतिकार शक्ती कशी वाढवाल = रु ७०
३) तुमच्या आमच्या लेकी = रु १८०
४) आनंदी शरीर आनंदी मन = रु २५०
५) इन द लॉन्ग रन = रु २५०
रु. ९४० ची पुस्तकं सवलतीत रु.६४० (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!
मती गुंग करणाऱ्या कुकर्म कथा (३ पुस्तकांचा संच )
[taxonomy_list name=”product_author” include=”524″]
माहितीरूप गोष्टीतून गुनेह्गारी मानसिकतेचा वेध घेणारी अतुल कहते लिखित ३ पुस्तकं….
खिळवून ठेवणारी ३ पुस्तकं
नारायण धारप
विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणाऱ्या कथा – कादंबऱ्या
२. बहुमनी
खिळवून ठेवणारी ३ पुस्तकं
नारायण धारप
विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणाऱ्या कथा – कादंबऱ्या
१. साठे फायकस
३. अंगारिका
२०२१ चा साहित्य अकादेमी युवा पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव लिखित ३ कथासंग्रहांचा संच
[taxonomy_list name=”product_author” include=”421″]
प्रणव सखदेव लिखित ३ कथासंग्रह
१) दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट
२) निळ्या दाताची दंतकथा
३) नाभीतून उगवलेल्या वृक्षाचे
रु. ७४० ची पुस्तकं सवलतीत रु. ५९५ (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!
२०२१ चा साहित्य अकादेमी युवा पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव लिखित ३ कादंबऱ्यांचा संच
[taxonomy_list name=”product_author” include=”421″]
प्रणव सखदेव ३ कादंबऱ्या
१) चतुर
२) ९६ मेट्रोमॉल
३)काळेकारडे स्ट्रोक्स
रु. ६६० ची पुस्तकं सवलतीत रु. ५२० (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!
१) ते ‘आणि’ मी (लेखिका – शकुंतला पुंडे) = रु २००
२) बाग एक जगणं (लेखिका – सरोज देशपांडे) = रु २००
३) रत्नाचं झाड (लेखिका – पद्मजा फाटक) = रु २००
४) ग्रीकपुरण (लेखिका-सुप्रिया सहस्रबुद्धे ) = रु ३००
५) साक्षीभावाने बघताना (लेखिका – उलरिकं द्रेस्नर अनुवाद : अरुणा ढेरे, जय श्री हरि जोशी) = रु २५०
रु. ११५० ची पुस्तकं सवलतीत रु. ७९९ (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!
३ पुस्तकांचा संच
गीतांजली भोसले
कोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या ६ स्मॅशिंग डॅशिंग कथा …
उत्तरायुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी
संचातील पुस्तके:
[taxonomy_list name=”product_author” include=”526″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”457″]
राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण असणारा एस. हुसैन झैदी क्राइम सेट!
१) इलेवन्थ अवर = रु. २५०
२) मुंबई अवेंजर्स = रु. ३९०
३) एन्डगेम = रु. २४०
एकूण संच ८८० रु. घरपोच
३ बहुमोल पुस्तकांचा संच
[taxonomy_list name=”product_author” include=”456″]
महाराष्ट्राच्या लोकप्रिय सुपुत्राचा परिचय, त्यांनी केलेल्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती आजच्या पिढीला विशेषत: तरुणांना व्हावी या दृष्टीने यशवंतरावांच्याच लेखणीतून साकार झालेली तीन पुस्तकं- ‘कृष्णाकांठ’, ‘भूमिका’ व ‘ॠणानुबंध’ रोहन प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित करण्यात आली आहेत.
कृष्णाकांठ म्हणजे यशवंतरावांचा बालपणापासून त्यांच्या राजकीय जडणघडणीपर्यंतचा लक्षवेधक प्रवास! त्यांचं बालपण, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग, पहिला तुरुंगवास, त्यांचं वकिलीचं शिक्षण, वेणूताईंबरोबरची विवाहगाठ आणि राजकारणातील त्यांचा प्रवेश अशा रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभवांचा पट यशवंतराव त्यांच्या सहज-सुंदर शैलीतून कृष्णाकांठद्वारे उलगडतात.
‘भूमिका’ हे पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या कारकिर्दीचं पुढचं पर्व म्हणता येईल. यशवंतरावांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीचे विचार या पुस्तकातील विविध लेखांतून वाचायला मिळतात.
यशवंतरावांचा चिंतनाचा प्रमुख विषय जरी राजकारण हा असला तरी गतकाळाकडे वळून बघताना वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, व्यक्ती व प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिले होते. काही जवळची माणसं, स्थळं, भावना व विचार यांच्याशी यशवंतरावांचा एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्या साऱ्याचं ओघवतं शब्दांकन म्हणजे ‘ऋणानुबंध’ हे पुस्तक!
चेटूक – ऊन – ढग
[taxonomy_list name=”product_author” include=”490″]
प्रेम…
एक संकल्पना,
कौटुंबिक नातेसंबंध,
आणि
व्यक्तिगत जाणिवांचा
खोलवर शोध…
हे आहे
या त्रिधारेचे सूत्र.
अभिजात
कथनवैशिष्ट्यं असलेली
विश्राम गुप्ते लिखित
संग्राह्य कादंबरीत्रयी…
किशोरांसाठी मार्गदर्शक असा ३ पुस्तकांचा सप्रेम भेट संच
[taxonomy_list name=”product_author” include=”576″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”421″]
डॉ. कलामांनी जे विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्याचं तपशीलवार विवेचन या तीनही पुस्तकात वाचायला मिळेल. कलामांच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत खास करून तरूण पिढीपर्यंत व्हावा म्हणून त्यांना वाहिलेली ही शब्दांजली…