आयुष्य संपन्न करणारे तीन ‘बाबू मोशाय’
या तिघांत अनेक गुणविशेष असले तरी, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, व्यक्तिमत्त्वांत अनेक विसंगतीही होत्या. पण त्याचमुळे नात्यात ‘मनॉटनी’ येत नाही, नाती अधिक दृढ होतात…
या तिघांत अनेक गुणविशेष असले तरी, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, व्यक्तिमत्त्वांत अनेक विसंगतीही होत्या. पण त्याचमुळे नात्यात ‘मनॉटनी’ येत नाही, नाती अधिक दृढ होतात…
सहा प्रतिभावान कलाकारांच्या बालपणाचा मागोवा घेणाऱ्या ‘पास्ट फॉरवर्ड’ने नावापासूनच मला आकृष्ट केलं होतं…
पुस्तकात शास्त्रीजींच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयाच्या धुक्याचंही लेखकाने संशोधन करून तपशिलात जाऊन निवारण केलं होतं.
त्या भारताच्या ‘पहिल्या महिला शास्त्रज्ञ’ होत. पण त्यांची ओळख केवळ तेवढीच नाही.
पाककृतीची नावीन्यपूर्ण अनेक पुस्तकं आम्ही प्रकाशित केली होती. तेव्हा आता वेळ येऊन ठेपली होती, ती या विषयावर काहीतरी लक्षवेधी करण्याची…
प्रवास व वाचन यांचं नातं उलगडण्याचं दुसरं निमित्त म्हणजे २३ एप्रिल, ‘जागतिक पुस्तक दिन’. विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिवस.
विविध उद्देश जर त्या त्या निर्मितीत साध्य होत असतील, तर ते काम, ती निर्मिती माझ्या यशाच्या व्याख्येत बसेल…
एका अंत:स्थ अधिकाऱ्याने ‘इंदिरा पर्वा’चा केलेला हा लेखाजोखाच होय.
येणारा काळ हा सर्जनशील लिखाणासाठी बहराचा काळ असेल, अशी माझी धारणा आहे.
पहिलं पुस्तक ‘जगावेगळी माणसं’ हे अनुभवपर लेखनाचं आणि बाळ सामंत, रमेश मंत्री लिखित-संपादित पुस्तक प्रसिद्ध करून ‘रोहन प्रकाशन’ पदार्पणातच लक्षवेधी ठरेल अशी आम्ही काळजी घेतली होती…